या पुस्तकाचा मुख्य उद्देश वेदांचे शास्त्रीय अर्थ जगासमोर मांडणे हा आहे. त्याचबरोबर वैदिक देवतांची शक्ती आणि त्याचा आपल्याशी असलेला संबंध विशद करणे हाही आहे. वैदिक देवतांच्या कथांमध्ये असलेला जो गूढ अर्थ सांगितला आहे तो या विस्ताराने मांडला आहे. जेव्हा आपण हे ज्ञान आपल्या जीवनात आणाल तेव्हा आपले जीवन सुखी आणि आनंदी होण्यास विलंब लागणार नाही. या पुस्तकाचे यश प्रत्येक वाचकाच्या आयुष्यातील सुख आणि आनंद वाढण्यात आहे.